''अनाथांची माय '' (सिंधुताई सपकाळ)
Friday, 3 March 2017
Wednesday, 1 March 2017
She enters the room with an arthritic limp, a crutch under an arm. The huge red bindi on her brow crinkles as she strains to lower herself into a chair, smoothing the folds of her nine-yard sari so typical of the attire of rural Maharashtra. Behind her a dozen children troop in, their chores and games temporarily forgotten in the excitement of a guest's arrival at Sanmati Bal Niketan, a two-flat home for orphans at the Pune suburb Hadapsar. They surround their Mai. "I am Sindhu Sapkal," Mai announces.
Another time, another place. The voice, quietly commanding, carries through the breeze across an open maidan in Somurdi, a remote village of Purandhar tehsil in Pune. Sindhu is addressing a crowd, the men sit hunched in front while their women listen from open doorways. Sindhu, 52, quotes poet-saints Tukaram, Namdeo, Bahinabai and Gadgebaba as she speaks of her causeÑbringing up destitute children at five institutions she has set up in Maharashtra. She asks them for donations.
The response is immediate. Sindhu's sari pallu rapidly fills up with coins and currency notes. The village sarpanch promises a quintal of rice to her ashram, the Mamata Bal Sadan, at Kumbharvalan, home to 70 children. A shop owner offers 10 packets of glucose biscuits.
As dusk falls, Sindhu packs up for her move on the morrow to Satara district, where a meeting with gramsevaks has been scheduled. Deepak Gaikwad, the first child she took under her wing in the 1980s, is accompanying her. In his thirties now, Deepak has taken over charge of Mamata Bal Sadan from his Mai. Mai set up the sadan on a piece of land Deepak inherited from an uncle. Donating the land, Deepak "told me that had I not taken care of him, he would have been nowhere," says Sindhu. It was the second home she built.
Another time, another place. The voice, quietly commanding, carries through the breeze across an open maidan in Somurdi, a remote village of Purandhar tehsil in Pune. Sindhu is addressing a crowd, the men sit hunched in front while their women listen from open doorways. Sindhu, 52, quotes poet-saints Tukaram, Namdeo, Bahinabai and Gadgebaba as she speaks of her causeÑbringing up destitute children at five institutions she has set up in Maharashtra. She asks them for donations.
The response is immediate. Sindhu's sari pallu rapidly fills up with coins and currency notes. The village sarpanch promises a quintal of rice to her ashram, the Mamata Bal Sadan, at Kumbharvalan, home to 70 children. A shop owner offers 10 packets of glucose biscuits.
As dusk falls, Sindhu packs up for her move on the morrow to Satara district, where a meeting with gramsevaks has been scheduled. Deepak Gaikwad, the first child she took under her wing in the 1980s, is accompanying her. In his thirties now, Deepak has taken over charge of Mamata Bal Sadan from his Mai. Mai set up the sadan on a piece of land Deepak inherited from an uncle. Donating the land, Deepak "told me that had I not taken care of him, he would have been nowhere," says Sindhu. It was the second home she built.
Monday, 6 February 2017
पुरस्कार व गौरवसंपादन करा
सिंधुताईंना २७३ राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळालेले आहेत. त्यांतले काही :-
- पुण्याच्या अभियांत्रिकी कॉलेजने दिलेला कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पुरस्कार (२०१२).
- २०१० - स्त्री व बाल कल्याण क्षेत्रातील सामाजिक कार्यकर्त्यांसाठी असलेला महाराष्ट्र शासनाचा अहिल्याबाई होळकर पुरस्कार.
- मूर्तिमंत आईसाठीचा २०१३ सालचा राष्ट्रीय पुरस्कार.
- आयटी प्रॉफिट ऑर्गनायझेशनचा दत्तक माता पुरस्कार १९९६.
- सोलापूरचा डॉ. निर्मलकुमार फडकुले स्मृती पुरस्कार
- राजाई पुरस्कार.
- शिवलीला महिला गौरव पुरस्कार.
- श्रीरामपूर-अहमदगर जिल्हा येथील सुनीता कलानिकेतन न्यासातर्फे कै सुनीता त्र्यंबक कुलकर्णी यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ दिला जाणारा सामाजिक सहयोगी पुरस्कार १९९२.
- सीएनएन-आयबीएन आणि रिलायन्स फाउंडेशन दिलेला रिअल हीरो पुरस्कार (२०१२).
- २००८ - दैनिक लोकसत्ताचा सह्याद्रीची हिरकणी पुरस्कार.
- प्राचार्य शिवाजीराव भोसले स्मृती पुरस्कार (२०१५)
Thursday, 12 January 2017
आपल्या कार्याचा ठसा जनमानसात उमटवणा-या व्यक्तीमध्ये सिंधुताई सपकाळ यांचे नाव अग्रक्रमाने आणि आदराने घेतले जाते. प्रेमाला पोरक्या झालेल्या असंख्य निराधारांना आपल्या मायेच्या स्पर्शाने प्रेमाने आपलसं करणा-या सिंधुताई सपकाळ या मातेची कहाणी कुणालाही थक्क करणारी आहे.
नसलेले. कुणालाही शिक्षणाचा गंध नाही, अशा परिस्थितीत अभिमान साठे पिंपरी गावात आले. चिंधी म्हणजेच सिंधुताई ही त्यांची सर्वात मोठी मुलगी. सिंधुताईंना एक भाऊ आणि एक बहिण आहे. मुलीनं शिकावे अशी त्यांच्या वडिलांची खूप इच्छा होती पण आईचा मात्र सक्त विरोध होता म्हणुन माईंना गुर राखायला पाठवत असे. इकडे माई शाळेत जाऊन बसत. माई मुळच्या बुद्धिमान पण जेमतेम मराठीच शिकता आले. अल्पवयात लग्न झाले. चिंधा साठे ची चिंधाबाई श्रीहरी सपकाळ झाली. लग्नाच्या वेळी माईचे वय होते अकरा वर्ष आणि नव-याचे वय तीस वर्ष. घरी प्रचंड सासुरवास आणि ढोर मेहनत करावी लागत असे. अठराव्या वर्षापर्यंत माईची तीन बाळंतपण झाली. त्या चौथ्या वेळी गर्भवती असताना त्यांनी त्यांच्या जीवनातील पहिला संघर्ष केला. तेव्हा गुर वळणे हा त्यांचा व्यवसाय होता. गुर ही शेकड्याने असायची त्यांचे शेण काढता काढता कंबर मोडायचे. स्त्रिया शेण काढून अर्धमेल्या होऊन जात. पण त्या बद्दल त्यांना कोणतीही मजुरी मिळायची नाही, म्हणून माईंनी बंड पुकारले. माई हा लढा जिंकल्या पण या लढ्याची किमत त्यांना चुकवावी लागली. बाईच्या या धैर्यामूळे गावातील जमीनदार दमडाजी असतकर दुखावला गेला. कारण जंगल खात्यातून येणारी मिळकत बंद झाली आणि गावक-यांना माईचे नवीन नेतृत्व मिळाले. याचा काटा काढण्यासाठी, माईच्या पोटातील मूल आपल असल्याच खोटा प्रचार दमडाजीने सुरु केला. यामुळे श्रीहरी सपकाळ यांच्या मनात माईच्या चारित्र्याबद्दल संशय निर्माण झाला. त्यांनी माईना बेदम मारहाण केली आणि घराबाहेर काढले व त्यांना गोठ्यात आणून टाकले. त्या अवस्थेत त्यांची कन्या जन्माला आली. पतीने हकल्यानंतर गावक-यांनीही त्यांना हाकलून दिले. माराने अर्धमेल्या झालेल्या माई माहेरी आल्या पण सख्या आईनेही पाठ फिरवली. पोट भरण्यसाठी भिक मागण्याची वेळ माईवर आली. परभणी-नांदेड-मनमाड स्टेशनवर त्या भीक मागत असत व स्टेशनवरच झोपत असत. स्टेशनवरच्या उघड्यावर राहणे शक्य नसल्याने माईंनी स्मशान गाठले. त्या स्मशानात राहू लागल्या. पण पोटातल्या भुकेचा काय? एक मृत देह आला. अंत्यसंस्कार झाले. अंत्यविधी करून लोक निघाले. एखादा पैसा हातावर पडेल म्हणून माई त्यांच्या मागे चालू लागल्या एकाला त्यांची दया आली. त्याने त्यांना थोडे पीठ आणि पैसे दिले. माईंनी मडक्यात पीठ कालवले, चितेवरच्या निखा-यावर भाजले आणि कडक भाकरी केली व तशीच खाल्ली.
एकदा पुण्यात रस्त्यावर माईना एक मुलगा रडत बसलेला दिसला, त्याला त्याचे नाव दीपक गायकवाड एवढेच सांगता येत होते. माई मुलाला घेऊन पोलीस स्टेशनला गेल्या व त्यांनी तक्रार नोंदवून घेतली नाही आणि हुसकून लावले. माईंनी मात्र मुलाला सांभाळण्याचे ठरवले, पुढे महिन्याभरात अशीच भीक मागणारी २-३ मुले त्यांना भेटली. त्यानांही आपल्या पदराखाली घेतले. निराश्रीतांचे जगणे किती भयंकर असते ते त्यांनी अनुभवले होते. ते या मुलांच्या वाट्याला येऊ नये ही त्यांची इच्छा होती.
निराश्रीतांच्या कल्याणसाठी माईंनी त्यांच्या मुलीला ममताला दगडूशेट हलवाई मंदिर समिती सदस्य तात्यासाहेब गोडसे यांच्याकडे मुलीला सांभाळण्यास दिले आणि ममता पुण्याच्या सेवासदन मध्ये दाखल झाली. माई ममताला सहज सांभाळू शकत होत्या. पण एखाद्या दिवशी मुलांना उपाशी राहण्याची वेळ आली असती तर माईंनी काय केल असते ? ज्या मुलांना माई सांभाळणार होते ती मुलं पाणी पिऊन झोपली असती , पण ममताला पाहून माईची माया जागृत झाली असती आणि तिला गुपचूप दोन घास खाऊ घातले असते. पण माईंना हा अन्याय करायचा नव्हता म्हणून माईंनी मुलीला दगडूशेट गणपतीच्या पायाशी घातले. महाराष्ट्र-मध्य प्रदेशाच्या सीमेवर मेळघाट व्याघ्र प्रकल्पसाठी स्थान निश्चिती होत होती. या प्रकल्पासाठी जंगलातील ८४ गावातील आदिवासी निर्वासित होणार होते. त्यांच्या पुनर्वसनसाठी शासनाकडे कोणतीही योजना नव्हती. माईंनी या आदिवाशी लोकांची बाजू शासनासमोर मांडून त्यांना न्याय मिळवून दिला. माई अजून एक लढाई जिंकल्या. अशा अनेक लढाया माई रोज लढतच असतात.
आज महाराष्ट्रात माईंचे चार अनाथआश्रम आहेत काही वर्षांपूर्वी माईंनी चिखल द-यात वसतीगृह सुरु केले. आज ब-याच मुली या ठिकाणी राहून शिक्षण घेत आहे. दोन दिवसाच्या मुलापासून ७२ वर्षाच्या वृध्दापर्यंत सगळीच त्यांची मुले आहे. लेकीच्या मुलींचे आडनाव साठे तर मुलांचा नाव सपकाळ असते. बरीचशी मुले शिकून स्वतःच्या पायावर उभी आहेत. माझी मुले डॉक्टर, वकील, शिक्षक आहेत. हे सांगताना त्यांचा चेहरा फुलून येतो. ममताने ही एम.एस.डब्लू. केले आहे. ती आता माईचे काम पाहते. माईना आजवर १७२ पेक्षा जास्त पुरस्कार मिळाले आहे.
माईनी अनेक अनाथ मुलांना वाढवले, शिक्षण दिले, जगण्याची प्रेरणा दिली आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे समाजात मानाचे स्थान मिळवून दिले आहे. देणा-याने देत जावे, घेणा-याने घेत जावे... घेता घेता देणा-याचे हात घ्यावे
Thursday, 29 December 2016
सहभोजन
सिंधुताई दिवसभर भीक मागायच्या आणि रात्री स्टेशनवरच झोपायच्या. पण तिथे त्यांनी कधी एकटे खाल्ले नाही. स्टेशनवरच्या सगळ्या भिकाऱ्यांना बोलावून त्या मिळालेल्या अन्नाचा काला करायच्या आणि मग सर्व भिकारी एकत्र बसून जेवायचे. त्यांनीच २१ वर्षांच्या ताईंना संरक्षण दिले. दोन दिवस काहीच भीक मिळाली नसल्याने त्यांच्या लक्षात आले की तिथे कायम राहता येणार नाही. शेवठी सिंधुताईंनी स्मशान गाठले.
Sunday, 25 December 2016
Thursday, 15 December 2016
| सिंधुताई सपकाळ | |
|---|---|
सिंधुताई सपकाळ
| |
| जन्म | १४ नोव्हेंबर, इ.स. १९४७ |
| राष्ट्रीयत्व | भारतीय |
| टोपणनावे | चिंधी |
| नागरिकत्व | भारतीय |
| पेशा | सामाजिक कार्यकर्त्या |
| पुरस्कार | २५८ राष्ट्रीय आणि व काही आंतरराष्ट्रीय पुरस्कार |
सिंधुताई सपकाळ (१४ नोव्हेंबर, इ.स. १९४७; वर्धा,महाराष्ट्र - हयात) या अनाथांसाठी सेवाकार्य करणाऱ्या मराठीभाषक सामाजिक कार्यकर्त्या आहेत. त्यांनी आयुष्यात अनेक खडतर प्रसंगाना तोंड देत देत अनाथ मुलांचा सांभाळ करण्याचे समाजकार्य केले आहे.
== जी
तिने Abhimanji साठे, व्यवसायाने एक गुराखी करण्यासाठी वर्धा जिल्हा, महाराष्ट्र मध्ये पिंपरी मेघे गावात 14 नोव्हेंबर 1948 रोजी जन्म झाला. एखादा नको असलेला मुलाला असल्याने, ती 'Chindhi' (वस्त्राने फाटलेल्या तुकडा) टोपणनावे आली. तिचे वडील खूपच तिच्या आई च्या शुभेच्छा विरुद्ध सिंधुताई शिक्षित वर उत्सुक होते. सिंधुताईंनी खूप शिकावे अशी त्यांच्या वडिलांची इच्छा होती, Abhimanji ती कारण आर्थिक कारणांमुळे प्रत्यक्ष दुधी घेऊ शकले नाही म्हणून तिला दुधी म्हणून 'Bharadi वृक्ष आदींचे' वापर होईल जेथे गुरेढोरे चरण्याची, च्या खोटी सबब अंतर्गत शाळेत तिला पाठवण्यासाठी वापरला. गर्हणीय, कौटुंबिक जबाबदाऱ्या आणि लवकर लग्न ती 4 था ग्रेड पास झाल्यावर औपचारिक शिक्षण सोडण्याच्या तिला भाग पाडले. [2] पण Abhimanji साठे पत्नीच्या विरोधात जाऊ शकले नाहीत, आणि परिणामी सिंधुताईंचे लग्न वयाच्या ९व्या वर्षी वयाने २६ वर्षांनी मोठे असलेल्या श्रीहरी सपकाळ यांच्याशी करून दिले गेले. 10 निविदा वयाच्या ती Shrihari Sapkal उर्फ Harbaji , वर्धा जिल्ह्यातील Navargaon गावातून 30 वर्षीय गुराखी लग्न आला . तिने 20 चालू वेळ 3 मुलगे भोक . तिने भारतात इंधन म्हणून वापरले वाळलेल्या शेण गोळा वर गावकर्यांना fleecing आणि गावातील काही कोणाचे न करता, वन विभाग सह संगनमत मध्ये विक्री होता स्थानिक अत्यंत विरूद्ध यशस्वी आंदोलन लावले . तिचे आंदोलन तिच्या गावात जिल्हाधिकारी आणले आणि तिला योग्य होता लक्षात घेऊन वर , तो अत्यंत आवडत नाही जे ऑर्डर झाली . एक गरीब महिलेच्या हस्ते अपमान करून स्टींग चे भू.का. रुप , तो तिच्या गर्भधारणेच्या 9 महिने पलीकडे असताना तिला अंतर देणे तिच्या पती पटवणे व्यवस्थापित . तिने सर्व स्वत: करून , त्या रात्री त्यांच्या घरात बाहेर एक गाय निवारा मध्ये 14 ऑक्टोबर 1973 रोजी बाळ मुलगी जन्म दिला आणि काही किलोमीटर अंतरावर निवारा तिला नकार दिला कोण तिच्या आईच्या ठिकाणी देवा . तिने आत्महत्या विचार बाजूला सेट होते आणि अन्न रेल्वे प्लॅटफॉर्मवर भिकेचा सुरु . ह्या प्रक्रियेत, ती त्यांच्या पालकांना सोडलेले त्यामुळे अनेक मुले आहेत लक्षात आले की तिने स्वत म्हणून त्यांना दत्तक आणि त्यांना पोसणे आणखी अति जलद घडणारी क्रिया भिकेचा सुरु . तिने अनाथ म्हणून तिला आला कोणीही आणि प्रत्येकासाठी एक आई होण्यासाठी ठरविले. ती नंतर फक्त तिच्या कन्या आणि दत्तक विषयावर दरम्यान पक्षपात भावना दूर करण्यासाठी , विश्वास श्रीमंत Dagdu शेठ Halwai , पुणे तिला जैविक मुलाला दान . [ 3 ] ती अनाथ तिला संपूर्ण जीवन दिला आहे . परिणामी ती प्रेमपुर्वक ' मै ' ( आई ) § म्हणतात . तिने 1050 अनाथ मुले प्रती संगोपन आहे . आज ती एक भव्य कुटुंब आहे 207 मुलगा इन कायद्यात , 36 मुलगी कायद्यात इन आणि 1000 प्रती grandchildren . तरीही ती पुढील जेवण लढा आहे. ती दत्तक ज्याच्या मुलांना अनेक तसेच सुशिक्षित वकील आणि डॉक्टर आहेत , आणि तिच्या जैविक मुलगी काही , त्यांच्या स्वत: च्या स्वतंत्र orphanages चालवत आहेत. तिची मुले एक एक पीएच.डी. करत आहे तिच्या जीवन . अहिल्याबाई होळकर पुरस्कार , स्त्री व बाल कल्याण क्षेत्रात सामाजिक कामगारांना महाराष्ट्र राज्य शासनाने दिलेल्या - ती 2010 समावेश तिच्या समर्पण आणि कामासाठी 272 प्रती पुरस्कार प्रदान करण्यात आले आहे . तिने तिच्या अनाथ मुलांसाठी घर करण्यासाठी जमीन खरेदी करण्यासाठी सर्व पैसे वापरले . बांधकाम सुरु आहे आणि ती जगात अजूनही अधिक मदत शोधत आहे . Sanmati बाळ Niketan 300 प्रती मुले राहता येईल जेथे हडपसर , पुणे येथे Manjari परिसर बांधले जात आहे . खात्री चांगली कमाई अट बनवण्यासाठी पण तसेच दर्जेदार शिक्षण प्रदान करून त्यांच्या भावी सुरक्षित करण्यासाठी केला जाईल काम भरपूर आहे . 2010 मध्ये प्रकाशीत मराठी चित्रपट ' मी Sindhutai Sapkal ' , Sindhutai Sapkal खरे कथा प्रेरणा एक जैव PIC आहे . चित्रपट 54th लंडन चित्रपट महोत्सवात जागतिक प्रीमिअरच्या निवड झाली . ती एक उत्तम वक्ते आहे आणि ती पश्चिम महाराष्ट्रात कार्यरत orphanages आणि विश्वास आहे . 80 वयाच्या तिचे पती तिला परत apologetically आले . तिने तिच्या मुलाला ती आता फक्त एक आई आहे आलेला म्हणून त्याला स्वीकारले ! आपण तिच्या आश्रम भेट तर , ती अभिमानाने आणि अतिशय प्रेमाने तिच्या सर्वात जुनी मूल म्हणून त्याला समाविष्टीत ! व्यक्ती , ती निश्चितपणे कोणतीही नकारात्मक भावना किंवा blaming कोणिही सह , ऊर्जा आणि खूप शक्तिशाली प्रेरणा अमर्यादित स्रोत म्हणून. -->
सिंधुताई सपकाळ यांचा जन्म १४ नोव्हेंबर, इ.स. १९४७ रोजी महाराञ्ट्रातील वर्धा येथे झाला. नको असताना मुलगी झाली म्हणून तिचे नाव चिंधी ठेवले. वर्धा जिल्ह्यातील जंगल भागातील नवरगाव ही त्यांची जन्मभूमी. त्यांचे वडील अभिमान साठे गुरे वळायचे काम करायचे. गाव अतिशय मागासलेले असल्याने शहरी सुविधांचा स्पर्श नव्हता. कुणाला शिक्षणाचा गंध नाही, अशीच सगळी परिस्थिती होती. चिंधी (सिंधू) ही सर्वांत मोठी मुलगी. पाठी एक भाऊ, एक बहीण. त्या पाच वर्षांच्या असताना त्यांचे वडील त्यांना घेऊन पिंपरी मेघे गावात आले. मुलीने शिकावे अशी वडलांची इच्छा. पण आईचा मात्र सक्त विरोध. मग ते सिंधुताईंना माईंना गुरे राखायला म्हणून रोज सकाळी बाहेर पाठवायचे आणि त्या शाळेत जाऊन बसायच्या. मुळच्याच बुद्धिमान असल्या तरी त्यांना जेमेतेम मराठी चौथीपर्यंत शिकता आले,
सिंधुताईंचा विवाह वयाच्या ९व्या वर्षी वयाने २६ वर्षांनी मोठे असलेल्या श्रीहरी सपकाळ यांच्याशी लग्न झाला.आणि चिंधी साठेची चिंधाबाई श्रीहरी सपकाळ झाली. घरी प्रचंड सासुरवास होता.. ढोरासारखी मेहनत करावी लागे. घरात सगळे पुस्तकद्वेष्टे. जंगलात लाकूडफाटा, शेण गोळा करताना सापडलेले कागदाचे तुकडे माई घरी आणायच्या आणि उंदराच्या बिळांत लपवून ठेवायच्या. क्वचित घरी एकट्या असल्या तर त्या अक्षरांवरून आधाशासारख्या नजर फिरवायच्या.
अठराव्या वर्षापर्यंत माईंची तीन बाळंतपणं झाली. त्या चौथ्या वेळी गर्भवती असताना त्यांनी त्यांच्या आयुष्यातला पहिला संघर्ष केला. तेव्हा गुरे वळणे हाच व्यवसाय असायचा. गुरेही शेकड्यांनी असायची. त्यांचे शेण काढता काढता बायकांचे कंबरडे मोडायचे. शेण काढून बाया अर्धमेल्या व्हायच्या. पण त्याबद्दल कोणतीही मजुरी मिळायची नाही. रस्त्यावर मुरूम फोडणाऱ्यांना मजुरी पण शेण काढणा्यांना नाही. या शेणाचा लिलाव फॉरेस्टवाले करायचे. इथे सिंधुताईंनी बंड पुकारले आणि लढा सुरू केला. त्यामुळे या लिलावात ज्यांना हप्ता मिळायचा त्यांच्या हप्त्यावर गदा आली. हा लढा जिंकल्या पण त्यांना या लढ्याची जबर किंमत चुकवावी लागली. बाईंच्या या धैर्याने गावातील जमीनदार, दमडाजी असतकर दुखावला गेला. जंगलखात्याकडून येणारी मिळकत बंद झाली होती.
Subscribe to:
Comments (Atom)